पाच शतके पासून मोठ्या वादा नंतर अयोध्या मध्ये श्रीराम मंदिर चे भूमी पुजन झाले. तर चला आज बघुया राम मंदिर ची संघर्ष कथा व ४५२ वर्षे जुना भारताचा सगळ्यात मोठा वाद कसा चालू झाला.
१६ व्या शतकात मुघल सम्राट बाबर याने श्रीराम मंदिर तोडून बाबरी मस्जित बनवली. तेव्हा पासून यावर भांडणे चालू झाली. पण भारताच्या स्वातंत्र्यानंतर मंदिर मस्जिद देशाच्या राजकारणा मध्ये महत्त्वाची मुद्दा राहिला या मुळे हिंसा झाली आधिक लोकं मारले गेले. त्यानंतर देशातील सर्वात मोठ्या न्यायालयाने २०१९ मध्ये निकाल जाहीर केला. १५२८ -२९ मध्ये बाबरने मंदिरतोडून मस्जिद बनवली आयोध्या मध्ये आशा जागेवर ही मस्जिद बनवली होती.
![]() |
बाबर |
आयोध्या पर्यंत आले होते. त्याच्या नंतर ३ शतकातील माहिती इतिहास मध्ये माहिती नाही आहे. १८५३ मध्ये पहिल्यांदा दंगे सुरू झाले होते. १८५३ निर्मोही आखाडा यांनी सांगितले की जिथे मस्जिद आहे तिथे आधी श्रीराम मंदिर होते. त्याला बाबर ज्या साम्राज्य मध्ये तोडून टाकले होते. नंतर दोन वर्षे पर्यंत आयोध्या मध्ये हिंसा भडकली गेली. फैजाबाद गजट १९०५ नुसार १८५५ पर्यंत हिंदू मुस्लिमान एकाच इमारत मध्ये आप आपल्या धर्मा नुसार पुजा पाठ करायचे.
![]() |
रघुवर दास |
बाबरी मस्जिद च्या परीसरात राम मंदिर बनवण्यासाठी विनंती केली. पण न्यायालयाने हि विनंती रद्द केली. १९४९ मध्ये हिंदू बांधवांनी बाबरी परीसरात श्रीराम मूर्तीची स्थापना केली होती. मुसलमानांनी या गोष्टीचा विरोध केला आणि मस्जिद नमाज वाचणे बंद केले होते. १९९८ मध्ये हिंदू आणि मुस्लिम यांनी न्यायालयात केस केली. त्यानंतर सरकारने म्हटले कि हि जागा वादग्रस्त चे कारण बनले आहे.नंतर सरकारने त्यावर कुलुप लावून दिले.
सन १९८४ मध्ये विश्व हिंदू परीषद हिंदू बादवांनी भगवंत श्रीराम जन्म स्थानला सोडविण्यासाठी व त्याच जागेवर राम मंदिर बनविण्यासाठी तिथे एक जाहीर सभा भरवण्यात आली. त्याच वेळी गोरखपूर धाम चे महानतं अवैधनाथ यांनी रामजन्म भूमी मुक्ती यज्ञ समिती बनवली.त्यानंतर ही जबाबदारी बीजेपी चेनेता लालकृष्ण अडवानी यांनी घेतली. जून १९९० मध्ये या प्रकरणात विश्व हिंदू परीषद औपचारिक समर्थन दिले. २५ सप्टेंबर १९९० मध्ये लाल कृष्ण आडवाणी यांनी गुजरात मधील सोमनाथ पासून तर उत्तर प्रदेश मधील आयोध्या पर्यंत रथ यात्रा
काढली होती. यामुळे मुस्लिमांनी गुजरात कर्नाटक उत्तर प्रदेश आंध्रप्रदेश दंगे सुरू केले होते. यामुळे जागो जागी
कर्फ्यू सुरू करावे लागले.
![]() |
रथ यात्रा |
![]() |
बाबरी मस्जिद |
१९९४ मध्ये इलाहाबाद हायकोर्टात बाबरी मस्जिद तोडूल्यामुळे केस सुरू झाली. यात सरकारने ४९ लोकांना
अटक केली होती. २००२ मध्ये आयोध्या चे भांडण सोडवण्यासाठी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी आयोध्या मध्ये समिती भरवण्यात आली. यामध्ये वरीष्ठ अधिकारी शत्रुघ्न सिंह यांना हिंदू आणि मुसलमान नेत्याना एकत्र येऊन बोलण्यासाठी घेतले गेले. विश्व हिंदू परीषद ने १५ मार्च पासून राम मंदिर निर्माणासाठी घोषणा केली. शेकडो हिंदू कार्याकरता आयोध्या मध्ये जमा झाले.फेब्रुवारी मध्ये आयोध्या वरुन येणारे हिंदू कार्य करता ज्या रेल्वेतून प्रवास करत होते त्या रेल्वेला गोदरा स्टेशन आग लावून देण्यात आली. ज्यात ५८ कार्याकरता आणि अन्य लोक मरण पावले.
एप्रिल २००२ मध्ये हायकोर्टाचे तीन न्यायाधीशानी आयोध्या जागेवरून बोलणे चालू केले. मार्च पासून तर २००३ हाय कोर्टाच्या आदेशानुसार भारतीय पुरातत्त्व विभागाने आयोध्या मध्ये खोदकाम चालू पुरातत्त्व विभागाच्या विशेष अधिकार्यांनी सांगितले की मस्जिद च्या खाली मंदिर शी मिळणारे जुळणार्या गोष्टी सापडल्या आहे. व पहिले त्या जागेवर मंदिर होते हे समजले. त्यानंतर केंद्र सरकारने बाबरी मस्जिद तोडण्याच्या आरोप मध्ये सुप्रीम कोर्ट ला विनंती केली बाबरी मस्जिद च्या जागेवर कोणतीही पुजा पाठ होणार असा आदेश सुप्रीम कोर्टा ला दिला. पण सुप्रीम कोर्टाने तो आदेश स्वीकारला नाही. मै २००३ मध्ये CBI ने आयोध्या मध्ये बाबरी मस्जिद तोडण्याच्या आरोप मध्ये लालकृष्ण अडवानी व आठ लोकांन सोबत सर्च वॉरंट काढला. ज्या मध्ये त्या सर्वांना पुन्हा अटक झाली.
![]() |
लालकृष्ण अडवानी |
२५ नोव्हेंबर २०१८ ला आयोध्या विश्व हिंदू परीषद ची धर्म सभा झाली. या सभेत रामभद्राचार्य म्हणाले की लकरच यावर ठरविले जाईल त्यांनी आरोप केले कि पाच राज्यात निवडणूका चालू असल्याने निकाल लवकर येत नाही आहे. याच्या सोबतच विश्व हिंदू परीषद बोलले कि आता करा किंवा मरा हा वेळ आला आहे. देशातील प्रत्येक समाज या निकालाची वाट पाहत आहे. १ जानेवारी २०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मुलाखतीत म्हणाले की आयोध्या राम मंदिर निर्माण मध्ये कानूनी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निकाल समजला जाईल सुप्रीम कोर्टा कडे ही केस शेवटच्या पायरीवर आहे. त्या नंतर जी प्रक्रिया होईल त्यावर सरकार पुर्ण पणे सहाय्य करेल १६ आक्टोबर २०१९ मध्ये हि केसचा पुर्ण पणे निकाल लागला. निकाल सुरक्षित राहु दिली.
![]() |
सुप्रीम कोर्ट |
बंद करून आपला इतिहासातील निकाल सांगितला. आयोध्या मधील जागेवर फक्त राम मंदिराला देण्यात आला. आणि ५ ऑगस्ट २०२० पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आयोध्या राम मंदिर चे भुमि पुजन झाले.
मित्रांनो विजय नेहमी सत्याचा होते. आणि सत्याच्या मार्गावर चालणार्या चा होतो
तुम्हांला अयोध्या राम मंदिर ची संघर्ष कथा कशी कमेंट करून नक्की सांगा.
मित्रांनो एक विनंती आहे. कि ही पोस्ट प्रत्येक हिंदू बांधवांना पर्यंत शेयर करा.
Premmali529. Com वर आल्या बद्दल धन्यवाद.
आपला दिवस चांगला जावो.
🙏जय श्रीराम🙏
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा