Health लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Health लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, ३ मे, २०२१

मे ०३, २०२१

कोरोनावर उपचार तुम्ही घरी राहून पण करू शकतात.

तुम्हाला कोरोना वायरस झाला असेल तर तुम्ही उपचार घरी करू शकता. आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहेत. ज्यामुळे तुम्ही लवकरात लवकर कोरोना वायरस पासून बरे व्हाल. देशात सध्या हॉस्पिटल मध्ये बेड कमी पडता आहेत. म्हणून जास्त करून डॉक्टरांचा ह सल्ला देत आहेत की तुम्ही घरी राहून पण कोरोना वर उपचार करू शकतात.

१) घरी राहून कोणते सदस्य कोरोना वर उपचार घेऊ शकतात.

जर तुम्हाला ताप.डोकेदुखी.सर्दी. अन्नाची चव लागत नाही आहे. तर तुम्ही घरी उपचार करू शकतात. पण जर तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होतो आहे. छातीत दुखते आहे. असे लक्षणे दिसून अल्यावर तुम्ही कोरोनाचा घरी उपचार करू शकत नाही. तुम्हाला हॉस्पिटल मध्येच उपचार करावा लागेल. जर श्वास घ्यायला त्रास होणे व छातीत दु:खते याचा अर्थ म्हणजे तुम्हाच्या शरीरात कोरोना जास्त झाला आहे. त्यामुळे तुम्हाला घरी राहून उपचार न घेता हॉस्पिटल मध्येच उपचार करावा लागेल.

२) घरी उपचार घेत असताना करा या गोष्टी. 

जर तुम्ही ऑक्सिजन सिलेंडर ची व्यवस्था करु शकतात. तर तुम्ही घरी राहून पण उपचार करु शकतात. पण याचा सल्ला तुम्ही डॉक्टरांन कडून घ्या. तरच ऑक्सिजन सिलेंडर ची व्यवस्था घरी राहून करा. तुमच्या घरात थर्मामीटर.ऑक्सिजन. नेहमी राहु द्या आणि एक तक्ता बनवा. थर्मामीटर व ऑक्सिजन द्वारे दिवस भरातून दोन वेळा शरीरातील तापमान व ऑक्सिजन मोजत राहा. व बनवलेल्या तक्त्यात नोंद करा. आणि डॉक्टरांना शेयर करा. ज्यामुळे डॉक्टर तुम्हाला त्यानुसार उपचार सांगू शकतील. तुम्हाला गोळ्या बदलवणे असेल. कि तुम्हाला कोणती टेस्ट करण्याची आवश्यकता आहे की नाही. तुमची हॉस्पिटल मध्ये जाण्याची शक्यता आहे की नाही
हि सर्व माहिती आपल्याला डॉक्टर तक्ता पाहून देतील.

३) घरी उपचार करत असताना काही हेल्थ टिप्स व नियम. 

पाणी. लिंबू पाणी. ओ.आर.एस जास्त पिणे ज्यामुळे तुमच्या शरीरात रोग प्रतिकार शक्ती वाढेल. व शरीर तंदुरुस्त राहील. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला दिवसभर आराम न करता घरात शरीराची हालचाल करणे महत्त्वाचे आहे. जर घरातील  एक सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आहे. तर बाकीचे घरातील सदस्य कसे सुरक्षित राहतील ? हा प्रश्न आपल्याला नक्की पडला असेल. तर यावर डॉक्टरांनी सांगितले. की ज्या घरातील सदस्याला कोरोना झाला असेल तर घरातील एक रुम त्या व्यक्तीला राहण्यासाठी देणे व त्या रुममध्ये घरातील सदस्यांनी जाऊ नये.

 

फक्त घरातील एकाच सदस्याने जबाबदारी घेऊन त्या व्यक्तीला जेवण देण्यासाठी जावे.आणि त्या व्यक्तीने डबल मास्क घालून ठेवावे. १ किंवा २ मीटर पासून दूर राहणे. आणि जेवण रूमच्या बाहेर ठेवणे.जेवण बाहेर ठेवल्याची सूचना फोन द्वारे त्या व्यक्तीला कळवणे. आणि रुममध्ये वापरलेल्या सर्व वस्तू फेकून देणे व त्या वस्तू घरातील सदस्यांना वापरू देऊ नये. त्यानंतर अशी वेळ येऊ देऊ नका. की तुम्हाला व त्या वेक्तीला  हॉस्पिटल मध्ये जाव लागेल. उशिर झाला नको पाहिजे हॉस्पिटल मध्ये जाण्यासाठी ही काळजी घ्या.

४) हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी उशिर व्हायला नको. म्हणून त्यासाठी घ्यावी ही काळजी.



जर ऑक्सिजन चे प्रमाण ९२ च्या खाली जात असेल तर लगेच डॉक्टरांना संपर्क साधा. ते तुम्हांला उपाय सांगतील काय करावे काय नाही. तुम्हाला बोलताना त्रास होत असेल आणि तुमच्या फुप्फुसात पहिल्या पेक्षा जास्त त्रास होत असेल आणि श्वास एक कमी प्रमाणात घेता येतो आहे. दमल्या सारखं होतय तर डॉक्टरांना संपर्क सांगा. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या डॉक्टरांना नेहमी आपली माहिती देणे गरजेचे आहे. आणि कोरोना वायरस झाल्यावर जास्त घाबरू नका. विश्वास ठेवा स्व:ता वर की तुम्ही लवकर बरे  होणार.


मित्रांनो हि माहिती डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आम्ही आपल्या पर्यंत पोहचवली आहे. मित्रांनो हि माहिती तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करा. व्हाट्सऍप ग्रुप फेसबुक ग्रुप शक्य होईल तितके सर्वाना ही माहिती पोहचवा.


ब्लॉक वर नवीन असाल तर subscribe नक्की करा. शेयर करा तुमच्या मित्रांना.


Premmali529.Com वर आल्या बद्दल धन्यवाद


आपला दिवस चांगला जावो



शनिवार, २४ एप्रिल, २०२१

एप्रिल २४, २०२१

मराठी जोक वाचून हसून हसून पोट दु:खेल


कोरोना च्या काळात घरी बसून वाचा मराठी जोक खास तुमच्य्यासाठी. मित्रांनो हसणे आवश्यक असते. त्यामुळे आमच्या ब्लॉग वरील हेल्थ विषयावर आम्ही आज जोक आणले आहेत.


१) गुरुजी आणि गण्या


👨‍🏫गुरूजी म्हणतात : काय रे गण्या वर्गात का डुलक्या देतोयस  ?

 🙋‍♂️गण्या म्हणतो : नाही गुरुजी गुरूत्वाकर्षनाने डोक खाली पडतय.

😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂


२) मुलगा आणि वडील


एक 👦मुुुुलगाा त्याच्यावडीलांना म्हणतो.
मला तबला घेऊन द्या ना

वडील  : मुळीच नाही तु घरच्यांना त्रास देशील

मुलगा : नाही देणार बाबा सगळे झोपले कि वाजवणार.

😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂


३)नवरा आणि बायको 


👨नवरा रोज साखरेचा डब्बा पाहतो आणि झोपतो. 

हे बघून बायको विचारते रोज तुम्ही साखरेचा डब्बा का चेक करतात ? 

नवरा : डॉक्टरांनी मला रोज शुगर चेक करायला सांगितले आहे.

😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂


४) डॉक्टर आणि गण्या


👷डॉक्टर : आपण कोणता साबण वापरतो ?

गण्या  : बजरंगाचा लिंबाचा साबण वापरतो

डॉक्टर  : आणि कोणती पेस्ट वापरतो ?

गण्या  :  बजरंगाची आयुर्वेदिक पेस्ट

डॉक्टर  :  शाम्पू?

गण्या  : बजरंगाचा हर्बल शाम्पू

डॉक्टर  : हेयर ऑईल  ?

गण्या  : बजरंगाच आवळ्याच तेल. . .

डॉक्टर : हे बजरंग मल्टीनॅशनल कंपनी ब्रँड आहे की
पॉप्युलर लोकल ब्रॉड आहे.

गण्या : नाही.... बजरंग माझा रुम पार्टनर आहे.

😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂


५) पप्या आणि मास्तर


मास्तर : सतरा साती किती ?

पप्या : ११९ मास्तर

मास्तर : पण तुला आलं कसं ?

बाज कि नजर चिते कि चाल और पप्या कि हुशारी पे कभी संदेह नही करते.

मास्तरांनी शनिवारवाड्यावर नेऊन धुतला

😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂


६) डॉक्टर आणि संता


डॉक्टर संताला : अहो तुमची किडनी फेल झाली आहे.

संता : आधी खूप रडतो मग म्हणतो

किती मार्कोनी ?

😂😂😂😂😂😂😂



७) मॅडम आणि गण्या


मॅडम : गण्या तु नेहमी शाळेत टोपी का घालून येतोस

गण्या : कारण कुणाला कळायला नको कि माझ्या डोक्यात काय चालले ते ?

😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂


८) सून आणि सासू


नवीव  लग्न झालेल्या सुनेला सासुबाई म्हणते

"आज पासून तु मला आई म्हणायचं आणि सासर्याना
बाबा म्हणायचं

संध्याकाळी जेव्हा तिचा नवरा घरी येतो तेव्हा ती म्हणते
आई दादा आला

😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂


९) छोटी मुलगी आणि दुकानदार


छोटी मुलगी दुकानदाराला विचारते : काका तुमच्या कडे
चेहरा गोरा होण्याची क्रिम आहे आहे का ?

दुकानदार : हो आहे ना... "

मुलगी : "मग लावत जा ना  काळ्या रोज मी किती घाबरते!!!

😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂


१०) बस मधील कंडक्टर आणि आजी


एक आजीबाई रोज बस मधील कंडक्टर ला काजू बदाम
खायला देत असते

न राहुन कंडक्टर ने एक दिवशी आजीना विचारले - आजी तुम्ही मला काजू बदाम खायला का देतात ???

आजीबाई - बाळा दात तर राहिलेे नाही...  आणि चघळून चघळून फेकून देणे बरे वाटत नाही ना त्यामुळे

😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂


११) शिक्षक आणि बंड्या


शिक्षक : मार्क्सवाद कशाला म्हणतात ? 

बंड्या : मला कमी मार्क्स देऊन नापास केल्यानंतर मी माझ्या वडीलांना घेऊन तुमच्या कडे येणार  व तुमच्यात व वडिलांत. त्या झालेल्या मार्क्सवाद म्हणतात.

😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂


मित्रांनो जोक वाचून एकटे हसु नका इतरांना पण शेयर करा. आणि आजून जोक हवे असतील तर आम्हाला कमेंटमध्ये जोक हा शब्द लिहा यामुळे पुढील पोस्ट पण जोक विषयावर येणार.

ब्लॉक वर नवीन असाल तर subscribe नक्की करा. शेयर करा तुमच्या मित्रांना.

Premmali529. Com वर आल्या बद्दल धन्यवाद

आपला दिवस चांगला जावो

गुरुवार, १५ एप्रिल, २०२१

एप्रिल १५, २०२१

निरोगी जीवन जगण्यासाठी वापरा हि टिप्स

 


तुम्ही जर सतत आजारी पडत असाल तर आम्ही सांगितल्याप्रमाणे खालील दिलेल्या टिप्स वाचा आणि आपल्या रोजच्या जीवनात या टिप्स दररोज करा. ज्यामुळे तुमचे दवाखान्यात जाणे बंद होईल आणि तुम्ही निरोगी राहाल.


सकाळी उठल्यावर पाणी पिणे


मित्रांनो तुम्ही जर सकाळी उठल्यावर सव्वा ग्लास पाणी पितात तर तुमच्या शरीरातील  रोगप्रतिकारक जंतु  शरीरातून बाहेर निघून जातात. सव्वा ग्लास पाणी पिण्याची  सवय तुम्ही शरीराला हळूहळू लावा. जर तुमच्या शरीराला सवय नसेल तर आधी एक ग्लास पासून सुरुवात करा. आणि मग सवय लागल्या वर सव्वा ग्लास पाणी ची सुरुवात करा मग तुम्हाला काही दिवसांनी परीणाम जाणवतील.


सकाळी चहा पिल्यावर लगेच पाणी पिऊ नये व आंघोळ करु नये


हि चुक कधीही करु नका चहा पिल्यावर जर आपण पाणी पित असाल तर तुमचे दात लवकर पडुन जातील किंवा त्यांचे छोटे छोटे बारीक दाताचे कण निघणे चालू होतात.
ज्यामुळे तुमचे एक तर लवकर तुटून जातील नाही तर ते
आरधे दात सुटतील. दुसरी चुक म्हणजे चहा पिल्यावर आपण आपल्या आंघोळी करतात. ज्यामुळे आपल्या शरीर
ओले झाल्यामुळे थंड होतं आणि ज्यामुळे चहा पचन होत नाही.त्यामुळे पोटात गॅस तयार होतो. आणि आपल्याला
ऍसिडिटी होते. व पोट दुखते.


जेवन झाल्यावर लगेच उलटे झोपणे


आपल्या नेहमीची सवय असते. जेवण झाल्यावर आपण
लगेच  उलटे झोपतो ज्यामुळे अन्न पचन होण्याची प्रक्रिया
धीरे होते आणि अन्न आपल्या नलिकेच्या वरच्या भागावर
पोहोचते ज्यामुळे आपल्याला जळजळ होणे सुरू होते. व
अन्न पचन न होणे अश्या समस्या सुरू होतात. टेकून बसल्यावर काही समस्या नाही आहे.


जेवन करताना अन्न बारीक चावून खावे.


नेहमी जेवताना आपण अन्न बारीक चावून खायला पाहिजे. आपल्या शरीरात अन्न  गेल्यावर दोन्ही भागात बारीक होते. ते दोन्ही भाग म्हणजे आपले तोंड व लिवर
जर जास्त बारीक अन्न चावून खात असाल तर अन्न सुरळीत प्रकारे पचन होते ज्यामुळे आपले लिवरला चांगल्या प्रकारचे जीवन दान मिळते. आणि शरीरातील रक्त प्रवाह पण सुरळीत होत असतो.


दुपारच्या वेळी अर्धा तास व्यायम करणे.


जर तुम्ही एकाच जागी बसून काम करतात. ऑफिस किंवा घरी असो तर तुम्हांला दुपारच्या वेळी अर्धा तास व्यायम करणे. खुप आवश्यक आहे. कारण एकाच ठिकाणी जास्त वेळ बसल्याने शरीरातील ब्लडप्रेशर वाढतो. ज्यामुळे ब्लडप्रेशर चे आजार जास्त प्रमाणात होण्याची शक्यता असते. जसे ह्रदय विकार होणे.


मित्रांनो तुम्हाला वरील माहिती आम्ही शरीरातील पचन क्रिया व व्यायम विषयी दिली कारण आपल्याला सतत आजार पोटातील  पचन क्रिया व शरीरातील पथ्य न पाळल्या मुळे . व्यायम न केल्यामुळे पण होतात.

हि माहिती तुम्हाला कशी वाटली

आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.

ब्लॉक वर नवीन असाल तर subscribe नक्की करा. शेयर करा तुमच्या मित्रांना.

Premmali529. Com वर आल्या बद्दल धन्यवाद

आपला दिवस चांगला जावो

सोमवार, ५ एप्रिल, २०२१

एप्रिल ०५, २०२१

शरीर तंदुरुस्त ठेवण्याचे नियम


आजच्या धावपळीच्या जीवनात आपण आपल्या शरीर तंदुरुस्ती कडे लक्ष देत नाही आहे. त्यामुळे आम्ही आपल्या साठी घेऊन आलो आहोत शरीर तंदुरुस्त ठेवण्याचे नियम जे तुम्ही घरात राहून पण करु शकता.

पुर्ण झोप घेणे


आपण सात ते आठ तास झोप घेतली पाहिजे कारण झोप मुळे आपल्या शरीरातील सर्व अवयव व मेंदू विश्रांती घेत असतात आणि  नवीन उर्जा घेत असतात. जर आपण पुर्ण झोप घेतली नाही तर आपल्या मायग्रेन सारख्या मोठ्या आजाराला समोर जावे लागते. त्यामुळे मुळे आपण पूर्ण झोप घेतली पाहिजे.


रात्री लवकर झोपणे व सकाळी लवकर उठणे


आताचे तरुण मोबाईल मुळे उशिरा झोपतात. लक्षात ठेवा
रात्री चे १० ते सकाळ चे ४ च्या दरम्यान आपली शरीरातील अवयव व मेंदू विश्रांती व नवीन उर्जा घेत असतात. उशिरा झोपल्यामुळे आपल्या शरीरातील मेंदू व अवयवांना विश्रांती न मिळाल्यामुळे त्याचे काम करणे कमी होते. त्यामुळे खालील प्रकारची लक्षणे दिसून येतात. 👇
१) चिडचिड होणे
२) डोके दुखणे
३) डोळे सुजणे
४) कोणत्याही कामात मन न लागणे
इत्यादी लक्षणे सहज दिसून येतात.
त्यामुळे रात्री १० वाजेच्या आगोदर जेव्हा जमेल तितक्या आगोदर आपण झोपलो पाहिजे.
सकाळी लवकर उठणे हा निसर्गाचा नियम आहे. सकाळी लवकर उठून ओझन वायू घेतला पाहिजे आणि व्यायाम केला पाहिजे ज्यामुळे आपले शरीर रोगान पासून दूर राहते. त्यामुळे आपण सकाळी सूर्योदयाच्या लवकर उठले
पाहिजे.

पौष्टीक आहार फळे आणि पालेभाज्या  खाणे


आपण कडधान्य आणि पालेभाज्या दिवसातून तीन वेळा खाल्या पाहिजे यामुळे आपल्या शरीराला जीवनसत्व  मिळते आणि शरीर रोगान पासून दूर राहते. बाहेरील फास्टफूड खाऊ नये  फास्टफूड हे रोगाना आमंत्रण करते.
व आपल्या शरीराला पण ते हानिकारक आहे. यामुळे जमेल तितके फळे कडधान्य पालेभाज्या खावे आणि निरोगी राहावे.

जेवण झाल्यावर लगेच पाणी पिऊ नये


जर तुम्ही जेवण झाल्यावर किंवा जेवण चालू असताना पाणी पित तर यामुळे आपल्या शरीरातील अन्न पचन होणार नाही. आणि आपल्या शरीरातील भूक पण मंदावते
जेवण तुम्ही आर्धीतासांनी पाणी प्यावे. यामुळे आपल्या
शरीरातील पचन शक्ती चांगली असेल लक्षात असु  द्या आपल्या शरीरातील जठर अग्नी गरम झाल्यावर आपल्याला भूक लागते पण आपण पाणी पिऊन त्याला शांत करतो. यामुळे काही लोकांना भूक लागत नाही

चह कॉफी पिणे बंद करा आणि दुध पिणे चालू करा


सकाळी उठल्यावर सर्वांना एकाच गोष्टीची गरज असते. ती म्हणजे चहा कॉफी. ९० टक्के जगातील लोकं चहा व कॉफी पितात.  मित्रांनो चहा कॉफी हा एक नशा आहे. दिवसातुन काहीचा नियम आहे. चहा आणि कॉफी दोन तीन वेळा पितात पण आपल्या शरीरासाठी चहा कॉफी  खूप हानीकारक आहे. यामुळे आपल्या शरीरातील पेशी मंद पणे चालतात यामुळे आपल्याला झोप लागत नाही. भुक न लागणे. सतत जिभेवर छाले पडणे ही लक्षणे त्वरित दिसून येतात. चहा कॉफी पिण्यापेक्षा  रोज सकाळी उठल्यावर व रात्री झोपताना एक ग्लास दुध पिणे चालू करा. ज्यामुळे आपल्या शरीरातील  कॅल्शियम वाढेल. तर आजच आपण चहा कॉफी पिणे बंद करा


शरीर तंदुरुस्त ठेवण्याचे नियम याची माहिती

तुम्हाला Premmali529.Com द्वारे दिली आहे. 

तुम्हाला शरीर तंदुरुस्त ठेवण्याचे नियम ही पोस्ट कशी वाटली आम्हाला

कमेंट करा. 

ब्लॉक वर नवीन असाल तर subscribe नक्की करा. शेयर करा तुमच्या मित्रांना.

Premmali529. Com वर आल्या बद्दल धन्यवाद


आपला दिवस चांगला जावो


रविवार, २८ मार्च, २०२१

मार्च २८, २०२१

बदाम खाण्याचे फायदे

 


आजच्या धाव पळीतल्या जीवनात आपण काही गोष्टी आपल्या शरीरासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी आपण टाळत असतो. म्हणून आज आम्ही आपल्यासाठी एक हेल्थ उपाय आणला आहे. जो तुम्ही दररोज दिवस भरातील कामे करत असतांना तुम्ही तो उपाय करू शकतात. आज आम्ही तुम्हाला बदामाचे फायदे सांगणार आहे. तर चला सुरू करुया बदाम खाण्याचे फायदे. 

१) बदाम खाल्याने तुमचे शरीराचे वजन कमी होते


तुम्ही एक रात्र बदाम भिजवून ठेवा आणि सकाळी फक्त

५ ते ७ बदाम दररोज खा आणि जास्तीत जास्त चावून चावून खावे. तुमचे वजन कमी होईल. 

कोणतीही गोष्ट आपण अती प्रमाणात खातात तर त्याचा

परीणाम तुमच्या शरीरावर नक्की होते. 

२) बदाम जास्त खाल्याने तुमचे शरीराचे वजन वाढते. 


वजन वाढवण्यासाठी तुम्हाला एक रात्र भर बदाम भिजवून

घालून सकाळी बदामाचे सालटे काढून त्यांना कुटुन दुधात

टाकून खायचे. तुमच वजन वाढेल. 

३) ज्या लोकांना डायबेटिस आहे त्यांच्या बदाम खाने चांगले आहे. आणि ज्या महीला गर्भवती आहे . 


त्यांच्यासाठी 
पण चांगले आहे. जेव्हा एक रात्र भर बदाम भिजवून घालून सकाळी बदामाचे सालटे काढून तुम्ही दुधा सोबत खातात तेव्हा 

४) तुमच्या दातांन साठी बदाम खाण्यास चांगले आहे. तुमच्या शरीराच्या हाडांन साठीपण बदाम चांगले आहे. 


बदाम त्यांनी पण खाल्ले पाहिजे. ज्यांना त्वचेची समस्या आहे. आणि ज्याचे केस गळतात केसांन मध्ये कोंडा होतो

जर तुमच्या चेहर्यावर पिपल्स होत असतील तर तुम्ही बदाम खायचे

५) ज्यांना ह्रदय समस्या आहे . आणि तुम्हांला भुक जास्त लागत असेल तर तुम्हाला बदाम नक्की खायला पाहिजे . 

 बदाम खाल्याने तुमचे शरीराचे रक्त सराव हे नियंत्रण मध्ये

असते ज्यामुळे तुमची ह्रदय समस्या ठिकाणी होऊ शकते. 


ह्या रूग्णांनी नाही खावे बदाम



१) ज्यांना खुप अती प्रमाणात रक्तदाब आहे. त्यांनी नाही

खावे बदाम 


२) जर तुम्हीला खुप लठ्ठपणा आहे आणि तुम्हांला गोळ्या औषधी चालू आहे तर तुम्ही बदाम खावु नये. 


बदाम खाण्याचे फायदे हे आज आम्ही

तुम्हाला Premmali529.Com द्वारे माहिती दिली आहे. 

तुम्हाला  बदाम खाण्याचे फायदे ही पोस्ट कशी वाटली आम्हाला

कमेंट करा. 


ब्लॉक वर नवीन असाल तर subscribe नक्की करा. शेयर करा तुमच्या मित्रांना.


Premmali529. Com वर आल्या बद्दल धन्यवाद


आपला दिवस चांगला जावो.