बुधवार, २८ एप्रिल, २०२१

एप्रिल २८, २०२१

आत्मस्थिती देणारी बोधकथा

 

हि बोधकथा इतकी आत्मस्थिती देणारी आहे की जर तुम्ही दुसऱ्या वेळा पण वाचली तरी तुमच्या जीवनात बदल करणार आहे. जर तुम्ही आयुष्यात मागे वळून पाहता तर हि बोधकथा एक वेळा वाचली पाहिजे. 

एका जुन्या काळातील गोष्ट आहे. एक राज्य होते. एका दिवशी त्या राज्यातील गुप्तचरांनी राजा ला सांगितले कि शेजारील राज्य आपल्यावर  हल्ला करणार आहे.गुप्तचरांनी सांगितले की ही बातमी खरी आहे. फक्त तीन दिवसानंतर आपल्या शेजारील राज्य आपल्या राज्यात त्याची अफाट सैन्य घेऊन आपल्यावर हल्ला करणार आहे. आणि त्यांचे सैन्य इतके मोठे आहे. कि आपण त्याच्या समोर युद्ध लढू शकणार नाही. 

हि बातमी ऐकून राजा खूप चितिंत झाला. राजा ने लगेच सभा भरवली आणि सगळ्यांना सांगितले की आता आपले मरणे नक्की आहे. तुमच्यापैकी जर कोणत्या व्यक्ती कडे काही उपाय असेल तर सांगा ? हे ऐकून राजाचा चतुर मंत्री म्हणाला. महाराज जर आता गोष्ट आपल्या मरणाची आली आहे. तर त्याचा फक्त एकमेव उपाय आहे. तो म्हणजे आपल्या आज आता याच वेळी शेजारच्या राज्य वर हल्ला केला पाहिजे. हे ऐकून राजा म्हणाला. मंत्री जी आपल्या जवळ सैन्य खूप कमी आहे. आपण त्याच्या सोबत युद्ध कसे करणार ? 

मंत्री म्हणाला महाराज शेजारील राज्य आता युद्धा साठी तयार पण झाले नसतील. जर आपण त्या राज्य वर हल्ला केला तर ते उभे ही राहू शकणार नाही. आणि आपल्याला युद्ध जिंकण्याची शक्यता होईल. असे पण आपल्या वर तीन दिवसांनी हल्ला होणार आहे. त्याच्या कडे अफाट सैन्य आहे. तर आपण असेही मरणारच आहे. तर काही नाही करण्यापेक्षा आपण काही करुन मेलेले बरे! 

नागरीक पण सौन्य सोबत जुळताना
राजाला ला हा उपाय फार आवडला. राजाने लगेच आपल्या सैन्यला युद्धा तयार व्हायला लावले. आणि त्या राज्यातील नागरीक पण सौन्य सोबत जुळले आणि युद्ध लढायला गेले. शेजारील राज्य मध्ये जाण्यासाठी पुलपार करावा लागायचा. आणि पूर्ण सैना पुलपार करून राज्यात घुसली.

तेव्हा राजा म्हणाला आपण सर्व आपल्या शेजारील राज्यात घुसले आहोत हा जो पुल आहे त्याला जाळून टाका. आणि तो पुल जाळल्या नंतर राजा सेनेला म्हणाला. 

आता आपल्या जवळ काही उपाय नाही आहे. आपल्या फक्त युद्ध करण्याचा उपाय आहे. व आपल्या जवळ कोणताही दुसरा उपाय नाही आहे. आपल्या जवळ फक्त एकच उपाय आहे. एकतर आपण युद्ध लढून जिंकून घेवू शकता नाहीतर याच राज्यात मरुण जाणार. आपल्या जवळ युद्ध पळून जाण्याचा काहीही उपाय नाही आता.

त्यानंतर युद्ध चालू झाले. युद्धा मध्ये सर्व सैनिक पूर्ण जीव लावून युद्ध लढले आणि शेजारील राज्यातील अफाट सेनेला हारवून टाकले. या दृष्टीकोनातून की त्याच्या जवळ वाचण्यासाठी कोणताही उपाय नाही आहे. 


मित्रांनो या बोधकथेचे तात्पर्य आहे की जर आपल्या आपल्या कोणताही दुसरा उपाय नाही असतो. आणि आपल्याकडे फक्त एकच उपाय असतो. तेव्हा त्याची पूर्ण होण्याची शक्यता असते. जेव्हा आपल्या जवळ मार्ग एकच असतो. हे नाही केले तर मरून जाईल उदध्वस्त होऊन जाईल. तेव्हा शक्यता वाढून जाते. त्या गोष्टीत जिंकण्याची. 

मित्रांनो तसा एकच उपाय आहे. कोरोना काळात घराच्या बाहेर निघू नका किंवा कोरोना पॉझिटिव्ह आल्यास चिंता करू नका. आपण नक्की बरे होणार आणि सुरक्षित घरी जाणार हा दृष्टीकोनातून या विचार करा. 


ब्लॉक वर नवीन असाल तर subscribe नक्की करा. 


Premmali529. Com वर आल्या बद्दल धन्यवाद


आपला दिवस चांगला जावो


मंगळवार, २७ एप्रिल, २०२१

एप्रिल २७, २०२१

हनुमान जयंती का साजरी केली जाते ?

 

मित्रांनो तुमच्या मनात हा प्रश्न आलाच असेल कि हानुमान जयंती दर वर्षी का साजरी केली जाते ? खुप लोकांना माहीत नाही आहे. कि हानुमान जयंती ही वर्षातून दोन वेळा साजरी होते. आणि वर्षातून दोन वेळा हानुमान जयंती का साजरी केली हे आपण आज जाणून घेऊया

श्रीरामाचे प्रिय भक्त हानुमान होते. ते लहान असताना त्यांनी सूर्य गिळून टाकण्याचा प्रयत्न केला होता. आणि रामायणातील युद्धा मध्ये त्यांनी संजीवनी पर्वत उचलून आणला होता. अशी महान कामे हानुमानांनी केली होती भगवंत हानुमानाचा जन्म दोन वेळा तिथी प्रमाणे साजरी होतो. पहीली चैत्र पौर्णिमेला आणि दुसरा कार्तिक महिन्यातील चतुर्थी ला साजरी केला जातो. जुन्या ग्रंथात मध्ये दोन्ही तिथीचा उल्लेख केला आहे. 

पण एका तिथी मध्ये जन्म दिवस साजरा केला जातो. आणि दुसऱ्या तिथी मध्ये विजय आणि अभिनंदन च्या स्वरूपात साजरी केली जाते. जुन्या ग्रंथा मध्ये भगवंत हानुमानाच्या जयंती मागे दोन कथा सांगितल्या गेल्या आहेत. एका दिवशी भगवंत हनुमानाला अतिशय भुक लागली होती. आणि त्यांनी सूर्य नारायणा कडे बघून त्यांना वाटले की हे फळ आहे. आणि ते सूर्य

नारायणा कडे जायला निघाले आणि त्याच दिवशी राहु सूर्य नारायणाचा घात करण्यासाठी येत होता.आणि भगवंत हानुमानाला पाहून त्यांना दुसऱ्या राहु समजू लागले तेव्हा इंद्र देवाने पवन पुत्रा वर प्रहार केला होता. 

ज्यामुळे त्यांना डोक्यावर लागले ज्यामुळे त्याचे नाव हानुमान पडले होते. आणि त्या दिवशी भगवंत हानुमानाला जन्म दिवसाला एक वर्ष पूर्ण झाला होता. आणि त्या दिवशी चैत्र पौर्णिमा होती हे पण एक कारण आहे. कार्तिक पौर्णिमेची हानुमान जयंती साजरी करण्याच्या मागे.  दुसरी कथा आहे ती म्हणजे हानुमान यांनी एक वेळा सिता माता यांना कपाळावर सिंदूर लावताना पाहिले. तेव्हा न राहता भगवंत हानुमानानी सिता मातेला विचारले कि हे माते आपले कपाळावर सिंदूर लावण्याचे कारण काय तेव्हा सितामाता यांनी सांगितले होते की हे सिंदूर मी कपाळावर लावल्याने माझे स्वामी श्री रामाचे आयुष्य वाढेते. 

तेव्हा भगवंत हनुमान यांनी विचार केला. जर सिता माता कपाळावर एक चिमूटभर सिंदूर लावून श्री रामाचे आयुष्य वाढु शकते. तर मी पूर्ण अंगावर सिंदूर लावून किती आयुष्य वाढु शकतो हाच विचार करून हानुमानानी पूर्णपणे सिंदूर लावून घेतले होते. हे पाहून भगवंत हानुमानचे प्रेम भक्ती श्रीरामावर किती आहे. ते पाहून सितामाता भगवंत हनुमानावर प्रसन्न होऊन त्यांना अमरताचे वरदान दिले होते. आणि त्याच दिवाळी हा सण होता म्हणून हा दिवस पण हानुमान जयंती म्हणून साजरा केला जातो. 



मित्रांनो हि माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा


आणि शेयर करा हि पोस्ट कारण सर्वाना कळले पाहिजे कि हनुमान जयंती का साजरी केली जाते ? 


ब्लॉक वर नवीन असाल तर subscribe नक्की करा. 


Premmali529. Com वर आल्या बद्दल धन्यवाद



आपला दिवस चांगला जावो

सोमवार, २६ एप्रिल, २०२१

एप्रिल २६, २०२१

कोरोना वायरस कसा करतो तुमच्या शरीरात प्रवेश ?

 

कोरोना वापरस ला सारस सीओव्ही - २ असेही म्हणतात ज्या   पासून होणाऱ्या आजाराला coronavirus Disease covid - 19 पण म्हणतात. कारण तो डिसेंबर २०१९ पहिल्या हप्ता मध्ये   सुरू झाला होता. कोरोना वापरस आपल्या शरीरात प्रवेश   करतो. ते आपण बघुया

कोरोना वायरस हा प्लास्टिक आणि मेटेल मध्ये जास्त वेळ नाही राहु शकतो. कोरोना चे विषाणू शरीर शोधत असतात ज्यामुळे त्याला अधिक प्रसरण्यात मदत होते. जर कोणत्या जागेवर बसले असाल आणि अचानक हा वायरस तुमच्या शरीरावर बसला असेल तर तो सर्वात पहिले तोंड किंवा नाक मार्फत तुमच्या शरीरात प्रवेश करण्यासाठी प्रयत्न करतो. 

आणि जर त्याने तुमच्या शरीरात प्रवेश केला. तर तो सरळ तुमच्या श्वास नलिका किंवा अन्ननलिका द्वारे तुमच्या फुप्फुसात प्रवेश करेल.आणि ज्या गोष्टी पुढे घडतात त्या अत्यंत धक्कादायक होतात. कोरोना हा स्व:ताला प्रसरवणे चालू करतो. आपल्या फुप्फुसात Arbo Epithelial Cells असतात ज्यामध्ये कोरोना वायरस फुप्फुसा व्दारे Arbo Epithelial Cells मध्ये मिसळून त्याचे विषाणू पसरवणे चालू करतो आणि आपले फुप्फुसातील आतडे खाने चालू करतो. हि गोष्ट जेव्हा आपल्या फुप्फुसाला कळते तेव्हा आपले फुप्फुस स्व:ताला संपवणे चालू करते.त्यानंतर 

कोरोना वायरस न थांबता आपल्या शरीरात वाढत जातो. आणि फुप्फुसातील आजुबाजूच्या गोष्टी पण हा वायरस मारुन टाकतो आणि काही दिवसानंतर आपल्या पुर्णपणे सरून जातो. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जी तुम्हाला नक्की माहीती असली पाहिजे ती म्हणजे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती जी तुमच्या शरीराला कोरोना वापरस पासून वाचवते आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती ही कोरोना वापरस शी लढते. 

लक्षात ठेवा : जर तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती जास्त असेल तर रोगप्रतिकारक शक्ती कोरोना वापरसला   मारुन तुमच्या शरीराच्या बाहेर फेकून देईल. पण ज्याची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे. त्याचा शरीरात कोरोना वापरसचा प्रभाव अती विल्हेवाट लावून टाकतो. ज्यामुळेती व्यक्ती भरण पावते. 

म्हणून ज्या व्यक्तीला कोरोना वापरस झाला आहे. आणि त्या   व्यक्ती ची रोगप्रतिकारक शक्ती जास्त तर त्याला छोटासा सर्दी   खोकला व ताप येईल आणि तो ठिक होऊन जाईल. पण   ज्याची रोगप्रतिकारक शक्ती असेल कमी असेल तर त्यांना हॉस्पिटलमध्ये जावे लागणार आहे. 

याचा अर्थ असा नाही आहे की तुमची रोगप्रतिकारक शक्ती   जास्त असल्यावर तुम्ही कोरोना वापरस पासून वाचण्यासाठी   दिलेले नियम पाळु नये. लक्षात ठेवा कोरोना वापरस मुळे काही   तरुण व्यक्ती मण पावले आहेत. म्हणून आपण जितके कोरोना   वापरस पासून राहु तितके बरेच. 


कोरोना वायरस पासून वाचण्याचे नियम


१) आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे

पालेभाज्या फळे खाणे. 


२) फास्ट फूड खाणे टाळावे. 


३) आपले हात सतत नेहमी पाण्याने स्वच्छ धुवावेत. 


४) घरातून बाहेर पडू नये


५) दररोज योगासने आणि व्यायाम करणे. 


 मित्रांनो हि पोस्ट तुम्हाला कशी हे आम्हांला कमेंट करून नक्की कळवा. 

शेयर करा तुमच्या सर्व मित्रांन बरोबर


ब्लॉक वर नवीन असाल तर subscribe नक्की करा. 


Premmali529.Com वर आल्या बद्दल धन्यवाद



आपला दिवस चांगला जावो

रविवार, २५ एप्रिल, २०२१

एप्रिल २५, २०२१

PUBG गेम भारतात पुन्हा चालू होणार आहे

सगळ्या गेमिंग प्लेयर्स ला हा प्रश्न पडला असेल की PUBG हा गेम भारतात पुन्हा चालू होणार की नाही तर आज आम्ही तुम्हाला एक महत्त्वाची माहिती देत आहोत. ही कोणतीही अफवा नाही आहे.


बघा pubg गेम हा चीन सोबत लिंक केला गेला होता. ते एक चायनीज ॲप होते. हे खुप मोठे कारण होते की ज्यामुळे भारताने PUBG गेम बंद केला गेला होता. त्या नंतर PUBG ने  PUBG NEW STATE हा नवीन गेम प्लेस स्टोर आणला. या गेमला PUBG टीमने हाच विचार करून बनवला. कि हा गेम भारतात सहज लॉच होऊ शकेल.  PUBG NEW STATE ह्या गेम चा आणि चीन चा काहीही संबंध नाही होता.


तुम्हांला माहीत आहे का PUBG मेकर्स ने भारतात एका वेगळ्या नावाने कंपनी चालू केली. आणि या कंपनीचा ही चीनचा काहीही संबंध नाही आहे. आणि या कंपनीचे नाव होते. Pubg Private Limited india.ही कंपनी एक रजिस्टर कंपनी होती या कंपनीला भारत सरकारने परवानगी दिली होती. आणि ही कंपनी साऊथ कोरीया ची कंपनी आहे. जी PUBG corporation ची Sapsderi आहे.



PUBG NEW STATE हा गेम जर तुम्ही प्लेस स्टोर शोधून पाहाल तर तुम्हाला तिथे  KRAFTON हे नाव तुम्हाला एका छोट्या अक्षर मध्ये दिसेल KRAFTON हे नाव दर्शवते कि  PUBG NEW STATE हा चीन सोबत लिंक केला गेला नाही आहे. Call of duty आणि Free Fir हे दोन्ही गेम पण तुम्ही प्लेस स्टोर वर सर्च केल्यावर तुम्हाला तिथे KRAFTON हे नाव दिसेल. म्हणूनच भारताच्या प्लेस स्टोर ॲप वर हे उपलब्ध आहेत.


आणि आता PUBG सारखाच असा गेम बनतो आहे. ज्याचा चीन विषयी काहीही संबंध नाही. यामुळे आपण असे म्हणुन चालू शकतात कि PUBG गेम भारतात पुन्हा चालू होणार आहे. पण सगळे काही भारत सरकारच्या हातात आहे.  PUBG गेम विषयी लोकांनी खूप तक्रारी होत्या की हा गेम मुलांना बिघडवून टाकतो आहे. आणि हेच कारण होते बंद होण्याचे आणि दुसरे कारण होते चीन सोबत लिंक होता. आता लोकांनी आवाज उठवून हा गेम बंद होता. तर लोक आवाज उठवून हा गेम चालू करू शकतात.




PUBG गेम विषयी लोकांचे म्हणणे आहे कि मुलं हा जास्त वेळ खेळतात ज्यामुळे मुलांच्या डोक्यावर वेगळा परीणाम होऊ शकतो. असे लोकांचे म्हणणे आहे. Pubg Private Limited india हि कंपनी वेळे वर नियंत्रण करून हा गेम लॉच केला पाहिजे ज्या मुलांना ही काही त्रास होणार नाही ज्या मुलांना वेळेच महत्त्व ही कळेल. व मुलांच्या डोक्यावरही वेगळा परीणाम होणार नाही.


मित्रांनो हि पोस्ट सत्य बातमी वर बनवली गेली आहे.

तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली   ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.

ब्लॉक वर नवीन असाल तर subscribe नक्की करा. शेयर करा तुमच्या मित्रांना.

Premmali529. Com वर आल्या बद्दल धन्यवाद

आपला दिवस चांगला जावो

शनिवार, २४ एप्रिल, २०२१

एप्रिल २४, २०२१

मराठी जोक वाचून हसून हसून पोट दु:खेल


कोरोना च्या काळात घरी बसून वाचा मराठी जोक खास तुमच्य्यासाठी. मित्रांनो हसणे आवश्यक असते. त्यामुळे आमच्या ब्लॉग वरील हेल्थ विषयावर आम्ही आज जोक आणले आहेत.


१) गुरुजी आणि गण्या


👨‍🏫गुरूजी म्हणतात : काय रे गण्या वर्गात का डुलक्या देतोयस  ?

 🙋‍♂️गण्या म्हणतो : नाही गुरुजी गुरूत्वाकर्षनाने डोक खाली पडतय.

😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂


२) मुलगा आणि वडील


एक 👦मुुुुलगाा त्याच्यावडीलांना म्हणतो.
मला तबला घेऊन द्या ना

वडील  : मुळीच नाही तु घरच्यांना त्रास देशील

मुलगा : नाही देणार बाबा सगळे झोपले कि वाजवणार.

😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂


३)नवरा आणि बायको 


👨नवरा रोज साखरेचा डब्बा पाहतो आणि झोपतो. 

हे बघून बायको विचारते रोज तुम्ही साखरेचा डब्बा का चेक करतात ? 

नवरा : डॉक्टरांनी मला रोज शुगर चेक करायला सांगितले आहे.

😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂


४) डॉक्टर आणि गण्या


👷डॉक्टर : आपण कोणता साबण वापरतो ?

गण्या  : बजरंगाचा लिंबाचा साबण वापरतो

डॉक्टर  : आणि कोणती पेस्ट वापरतो ?

गण्या  :  बजरंगाची आयुर्वेदिक पेस्ट

डॉक्टर  :  शाम्पू?

गण्या  : बजरंगाचा हर्बल शाम्पू

डॉक्टर  : हेयर ऑईल  ?

गण्या  : बजरंगाच आवळ्याच तेल. . .

डॉक्टर : हे बजरंग मल्टीनॅशनल कंपनी ब्रँड आहे की
पॉप्युलर लोकल ब्रॉड आहे.

गण्या : नाही.... बजरंग माझा रुम पार्टनर आहे.

😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂


५) पप्या आणि मास्तर


मास्तर : सतरा साती किती ?

पप्या : ११९ मास्तर

मास्तर : पण तुला आलं कसं ?

बाज कि नजर चिते कि चाल और पप्या कि हुशारी पे कभी संदेह नही करते.

मास्तरांनी शनिवारवाड्यावर नेऊन धुतला

😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂


६) डॉक्टर आणि संता


डॉक्टर संताला : अहो तुमची किडनी फेल झाली आहे.

संता : आधी खूप रडतो मग म्हणतो

किती मार्कोनी ?

😂😂😂😂😂😂😂



७) मॅडम आणि गण्या


मॅडम : गण्या तु नेहमी शाळेत टोपी का घालून येतोस

गण्या : कारण कुणाला कळायला नको कि माझ्या डोक्यात काय चालले ते ?

😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂


८) सून आणि सासू


नवीव  लग्न झालेल्या सुनेला सासुबाई म्हणते

"आज पासून तु मला आई म्हणायचं आणि सासर्याना
बाबा म्हणायचं

संध्याकाळी जेव्हा तिचा नवरा घरी येतो तेव्हा ती म्हणते
आई दादा आला

😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂


९) छोटी मुलगी आणि दुकानदार


छोटी मुलगी दुकानदाराला विचारते : काका तुमच्या कडे
चेहरा गोरा होण्याची क्रिम आहे आहे का ?

दुकानदार : हो आहे ना... "

मुलगी : "मग लावत जा ना  काळ्या रोज मी किती घाबरते!!!

😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂


१०) बस मधील कंडक्टर आणि आजी


एक आजीबाई रोज बस मधील कंडक्टर ला काजू बदाम
खायला देत असते

न राहुन कंडक्टर ने एक दिवशी आजीना विचारले - आजी तुम्ही मला काजू बदाम खायला का देतात ???

आजीबाई - बाळा दात तर राहिलेे नाही...  आणि चघळून चघळून फेकून देणे बरे वाटत नाही ना त्यामुळे

😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂


११) शिक्षक आणि बंड्या


शिक्षक : मार्क्सवाद कशाला म्हणतात ? 

बंड्या : मला कमी मार्क्स देऊन नापास केल्यानंतर मी माझ्या वडीलांना घेऊन तुमच्या कडे येणार  व तुमच्यात व वडिलांत. त्या झालेल्या मार्क्सवाद म्हणतात.

😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂


मित्रांनो जोक वाचून एकटे हसु नका इतरांना पण शेयर करा. आणि आजून जोक हवे असतील तर आम्हाला कमेंटमध्ये जोक हा शब्द लिहा यामुळे पुढील पोस्ट पण जोक विषयावर येणार.

ब्लॉक वर नवीन असाल तर subscribe नक्की करा. शेयर करा तुमच्या मित्रांना.

Premmali529. Com वर आल्या बद्दल धन्यवाद

आपला दिवस चांगला जावो

शुक्रवार, २३ एप्रिल, २०२१

एप्रिल २३, २०२१

अयोध्या राम मंदिर ची संघर्ष कथा

पाच शतके पासून मोठ्या वादा नंतर अयोध्या मध्ये श्रीराम मंदिर चे भूमी पुजन झाले. तर चला आज बघुया  राम मंदिर ची संघर्ष कथा व ४५२ वर्षे जुना भारताचा सगळ्यात मोठा वाद कसा चालू झाला.

१६ व्या शतकात मुघल सम्राट बाबर याने श्रीराम मंदिर तोडून बाबरी मस्जित बनवली. तेव्हा पासून यावर भांडणे चालू झाली. पण भारताच्या स्वातंत्र्यानंतर मंदिर मस्जिद देशाच्या राजकारणा मध्ये महत्त्वाची मुद्दा राहिला या मुळे हिंसा झाली आधिक लोकं मारले गेले. त्यानंतर देशातील सर्वात मोठ्या न्यायालयाने २०१९ मध्ये निकाल जाहीर केला. १५२८ -२९  मध्ये बाबरने मंदिरतोडून मस्जिद बनवली आयोध्या मध्ये आशा जागेवर ही मस्जिद बनवली होती.

बाबर
जिथे भगवंत श्रीराम जन्म स्थान आहे. बाबर हा १५२६ मध्ये भारतात आला होता. १५२८ मध्ये त्याचे साम्राज्य
आयोध्या पर्यंत आले होते. त्याच्या नंतर ३ शतकातील माहिती इतिहास मध्ये माहिती नाही आहे. १८५३ मध्ये पहिल्यांदा दंगे सुरू झाले  होते. १८५३ निर्मोही आखाडा यांनी सांगितले की जिथे मस्जिद आहे तिथे आधी श्रीराम मंदिर होते. त्याला बाबर ज्या साम्राज्य मध्ये तोडून टाकले होते. नंतर दोन वर्षे पर्यंत आयोध्या मध्ये हिंसा भडकली गेली. फैजाबाद गजट १९०५ नुसार  १८५५ पर्यंत हिंदू मुस्लिमान एकाच इमारत मध्ये आप आपल्या धर्मा नुसार पुजा पाठ करायचे.

रघुवर दास 
सन १८८५ मध्ये पहिल्यांदा हे भांडण जिल्हा न्यायालयात पोहोचले हिंदु महंत रघुवर दास यांनी फैजाबाद कोर्ट मध्ये
बाबरी मस्जिद च्या परीसरात  राम मंदिर बनवण्यासाठी विनंती केली. पण न्यायालयाने हि विनंती रद्द केली. १९४९   मध्ये हिंदू बांधवांनी बाबरी परीसरात श्रीराम मूर्तीची स्थापना केली होती. मुसलमानांनी  या गोष्टीचा विरोध केला आणि मस्जिद नमाज वाचणे बंद केले होते. १९९८ मध्ये हिंदू आणि मुस्लिम यांनी न्यायालयात केस केली. त्यानंतर सरकारने म्हटले कि हि जागा वादग्रस्त चे कारण बनले आहे.नंतर सरकारने त्यावर कुलुप लावून दिले.

सन १९८४ मध्ये विश्व हिंदू परीषद हिंदू बादवांनी भगवंत श्रीराम जन्म स्थानला सोडविण्यासाठी व त्याच जागेवर राम मंदिर बनविण्यासाठी तिथे एक जाहीर सभा भरवण्यात आली. त्याच वेळी गोरखपूर धाम चे महानतं अवैधनाथ यांनी रामजन्म भूमी मुक्ती यज्ञ समिती बनवली.त्यानंतर ही जबाबदारी बीजेपी चेनेता लालकृष्ण अडवानी यांनी घेतली. जून १९९० मध्ये या प्रकरणात विश्व हिंदू परीषद औपचारिक समर्थन दिले. २५ सप्टेंबर १९९० मध्ये लाल कृष्ण आडवाणी यांनी गुजरात मधील सोमनाथ पासून तर  उत्तर प्रदेश मधील आयोध्या पर्यंत रथ यात्रा
काढली होती. यामुळे मुस्लिमांनी गुजरात कर्नाटक उत्तर प्रदेश आंध्रप्रदेश दंगे सुरू केले होते. यामुळे जागो जागी
कर्फ्यू  सुरू करावे लागले.

रथ यात्रा
२३ ऑक्टोबर १९९० मध्ये लालु यादव ने बिहार मध्ये रथयात्रा थांबवून लालकृष्ण अडवानी यांना अटक केली. याच वेळी मंदिर च्या बांधकामासाठी लाखो इटा आयोध्या मध्ये पाठवल्या गेल्या होत्या. ३० ऑक्टोबर १९९० मध्ये आयोध्या मध्ये  श्रीराम जन्मभूमी आंदोलनासाठी पहिल्यांदा कारसेवा चालू केली होती कारसेवकांनी मस्जिद वर चढुन झेंडा फडकवला होता. या नंतर पोलिसांच्या गोळीबारात पाच कार सेवक मरण पावले होते. गोळीबार करण्याचा आदेश मुलायमसिंह सरकार दिला होता. तेव्हा सरकारने भांडण सोडवण्यासाठी खूप प्रयत्न केले होते. पण काही उपयोग झाला नाही

बाबरी मस्जिद
१९९१ मध्ये उत्तर प्रदेश मध्ये निवडणूकीत  मुलायमसिंह चे सरकार हारले. आणि उत्तर प्रदेश मध्ये भारतीय जनता पार्टी (बीजेपी) ची सरकार आली. ३० ते ३१ ऑक्टोबर १९९२ मध्ये धर्म संसद मध्ये कारसेवा ची घोषणा सुरू केली. नोव्हेंबर महिन्यात युपी चे मुख्यमंत्री कल्याण सिंग यांनी मस्जिद ची सुरक्षेची विनंती केली. हे भांडण इतिहासात नोंद केले आहे. ६ डिसेंबर १९९२ मध्ये हजारो कार सेवकांनी आयोध्या कडे जावून बाबरी मस्जिद तोंडली होती. आणि तिथे आस्थायी राम मंदिर बनवले गेले. या घटनेनंतर पूर्ण सांप्रदायिक दंगे सुरू झाले. २००० हजार लोक या दंगेत मारले गेले होते


१९९४ मध्ये इलाहाबाद हायकोर्टात बाबरी मस्जिद तोडूल्यामुळे केस सुरू झाली. यात सरकारने ४९ लोकांना
अटक केली होती. २००२ मध्ये आयोध्या चे भांडण सोडवण्यासाठी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी आयोध्या मध्ये समिती भरवण्यात आली. यामध्ये वरीष्ठ अधिकारी शत्रुघ्न सिंह यांना हिंदू आणि मुसलमान नेत्याना एकत्र येऊन बोलण्यासाठी घेतले गेले. विश्व हिंदू परीषद ने १५ मार्च पासून राम मंदिर निर्माणासाठी घोषणा केली. शेकडो हिंदू कार्याकरता आयोध्या मध्ये जमा झाले.फेब्रुवारी मध्ये आयोध्या वरुन येणारे हिंदू कार्य करता ज्या रेल्वेतून प्रवास करत होते त्या रेल्वेला गोदरा स्टेशन आग लावून देण्यात आली. ज्यात ५८ कार्याकरता आणि अन्य लोक मरण पावले.

एप्रिल २००२ मध्ये हायकोर्टाचे तीन न्यायाधीशानी आयोध्या जागेवरून बोलणे चालू केले. मार्च पासून तर २००३ हाय कोर्टाच्या आदेशानुसार भारतीय पुरातत्त्व विभागाने आयोध्या मध्ये खोदकाम चालू पुरातत्त्व विभागाच्या विशेष अधिकार्यांनी सांगितले की मस्जिद च्या खाली मंदिर शी मिळणारे जुळणार्या गोष्टी सापडल्या आहे. व पहिले त्या जागेवर मंदिर होते हे समजले. त्यानंतर केंद्र सरकारने बाबरी मस्जिद तोडण्याच्या आरोप मध्ये सुप्रीम कोर्ट ला विनंती केली  बाबरी मस्जिद च्या जागेवर कोणतीही पुजा पाठ होणार असा आदेश सुप्रीम कोर्टा ला दिला. पण सुप्रीम कोर्टाने तो आदेश स्वीकारला नाही. मै २००३ मध्ये CBI ने आयोध्या मध्ये बाबरी मस्जिद तोडण्याच्या आरोप मध्ये लालकृष्ण अडवानी व आठ लोकांन सोबत सर्च वॉरंट काढला. ज्या मध्ये त्या सर्वांना पुन्हा अटक झाली.

लालकृष्ण अडवानी
त्या नंतर २० मे २०१० मध्ये लालकृष्ण अडवानी व आठ लोकांन ची सुटका झाली.  ३० सप्टेंबर २०१० मध्ये  इलाहाबाद हायकोर्टात लखनऊ पाठी भांडणा मध्ये त्या जागेला तीन हिस्सा मध्ये वाटले. यांच्यत एक हिस्सा राम मंदिराला मिळाला दुसरा मस्जिद चा आणि तिसरा निर्मोही आखाड्याला मिळाला. पण २०११ ला हायकोर्टात ने इलाहाबाद सुप्रीम कोर्ट वर रोख लावली. हायकोर्टाने सुप्रीम कोर्टा वर चौदा अपील दाखल केली. २१ मार्च २०१७ मध्ये इलाहाबाद सुप्रीम कोर्टाने आप आपल्यात भांडण सोडवण्यासाठी विनंती केली. 

२५ नोव्हेंबर २०१८ ला आयोध्या विश्व हिंदू परीषद ची धर्म सभा झाली. या सभेत रामभद्राचार्य म्हणाले की लकरच यावर ठरविले जाईल त्यांनी आरोप केले कि पाच राज्यात निवडणूका चालू असल्याने निकाल लवकर येत नाही आहे. याच्या सोबतच विश्व हिंदू परीषद बोलले कि आता करा किंवा मरा हा वेळ आला आहे. देशातील प्रत्येक समाज या निकालाची वाट पाहत आहे.  १ जानेवारी २०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मुलाखतीत म्हणाले की आयोध्या राम मंदिर निर्माण मध्ये कानूनी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निकाल समजला जाईल सुप्रीम कोर्टा कडे ही केस शेवटच्या पायरीवर आहे. त्या नंतर जी प्रक्रिया होईल त्यावर सरकार पुर्ण पणे सहाय्य करेल  १६ आक्टोबर २०१९ मध्ये हि केसचा पुर्ण पणे निकाल लागला. निकाल सुरक्षित राहु दिली.

सुप्रीम कोर्ट
९ नोव्हेंबर २०१९ मध्ये सुप्रीम कोर्टाने मोठ्या वादाला
बंद करून आपला इतिहासातील निकाल सांगितला. आयोध्या मधील जागेवर फक्त राम मंदिराला देण्यात आला. आणि ५ ऑगस्ट २०२० पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते  आयोध्या राम मंदिर चे भुमि पुजन  झाले.

मित्रांनो विजय नेहमी सत्याचा होते. आणि सत्याच्या मार्गावर चालणार्या चा होतो

तुम्हांला अयोध्या राम मंदिर ची संघर्ष कथा कशी कमेंट करून नक्की सांगा. 

मित्रांनो एक विनंती आहे. कि ही पोस्ट प्रत्येक हिंदू बांधवांना पर्यंत शेयर करा. 


Premmali529. Com वर आल्या बद्दल धन्यवाद. 


आपला दिवस चांगला जावो. 

🙏जय श्रीराम🙏